सातगाव पठारावर अवकाळी पाऊसाने ज्वारीचे नुकसान
मंचर( प्रतिनिधी)आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले ज्वारी पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले आहे.        सातगाव पठारावरील, पेठ,पारगाव, कुरवंडी, भावडी,थुगाव कोल्हारवाडी कारेगाव या गावांमध्ये पावसाळ…
Image
निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा.- ना. दिलीप वळसे पाटील
अरबी समुद्रामधुन आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील शेती व स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचेे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कामगार मंत्री दिलीप  वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे. महाराष्ट्रावर आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील …
Image
आंबेगाव तालुक्यामधुन तीनशे प्रवाशी गावाकडे रवाना
कोरोनो व्हायरस मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये अडकुन पडलेल्या मंजुरांना आपल्या घराकडे परतण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने  त्यांना एस टी ची सेवा सुरु करण्यात आली आहे. रविवार दि.10 रोजी. आंबेगाव तालुक्यामध्ये अडकलेल्या  300  मजुरांना   11 एस टी बसमध्ये बसवुन रवाना केले. यावेळी गेल…
महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर परीक्षा संशोधनात्मक मूल्यमापन आधारे व्हाव्यात - प्रा अमीर इनामदार
संपूर्ण जग कोरोना या वैश्विक आजाराशी लढत असताना हे संकट दूर करण्यासाठी आपल्या देशातील पोलीस बांधव वैद्यकीय क्षेत्रातील बांधव सार्वजनिक स्वच्छता क्षेत्रातील बांधव इत्यादी सर्वजण झटत आहेत या महाभयंकर आजारामुळे संपूर्ण देश आणि अर्थव्यवस्था पूर्णतः खुंटलेली आहे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध स…
Image
कोरोनो प्रंतिबंधासाठी निष्काळजीपणे वागणार्या तहसिलदारांंची बदली करा.
मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी. आंबेगाव तालुक्यातील जनतेचे फोन न उचलणार्या आणि कोरोनो बाबत निष्काळजीपणे वागणार्या,   रेशंनिगचे धान्य गरीबांपर्यत पोहचवण्यामध्ये  अपयशी ठरणार्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार रमा जोशी यांच्या ऐवजी नविन सक्षम  आपत्ती व्यवस्थापन अधिकारी…
Image
कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर
कृषि विभागाचे नियोजन; ३१ मे पूर्वी पुरवठा करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे  निर्देश.                            कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके ( कृषि निविष्ठा ) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केल…
Image